महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात केतकरांनी आपली भीती व्यक्त केली. महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भीती वाटते का असा प्रश्न चर्चेवेळी केतकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे […]
ताज्याघडामोडी
पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच जवानाने ऑन ड्युटी झाडली स्वत:वर गोळी
देशभरात एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची धामधुम सुरू असताना गडचिरोलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच एक सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: […]
12 वर्षांखालील मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्गही मोकळा?
भारताची कोरोनाविरोधातील लढाई आता अधिक मजबूत झाली आहे. या लढाईत महत्त्वपूर्व शस्त्र असलेल्या कोरोना लशीच्या यादीत आता आणखी एका लशीचा समावेश झाला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोवोव्हॅक्सला मंजुरी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या लशीचं 2 ते 11 वयोगटातील मुलांवरही ट्रायल सुरू आहे आणि लवकरच हे ट्रायल पूर्ण होणार आहे. त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाचा […]
गृहमंत्र्यांची बैठक संपली, फडणवीसांच्या आरोपाबाबत सर्व कागदपत्रं सादर!
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावून घेतले होते. या बैठकीत सुषमा चव्हाण यांनी सर्व कागदपत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश महाजन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप […]
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ मोठी घोषणा होणार
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब याबाबत विधानपरिषदेत निवेदन देणार आहे. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे. सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करायचा की तीन महिन्यांनी करायचा यावर परिवहन विभागाचा अभ्यास सुरू आहे. […]
शेती परवडत नाही, वाईन विकायची परवानगी द्या; शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी
मुख्यमंत्री साहेब मागील वर्षापासून शेतीत उत्पन्न होत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली न तशीच परवानगी आम्हाला ही द्या, अशी अजब मागणी एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. त्याच्या ह्या अजब मागणीची जिल्ह्यात चर्चा होतेय. शेतकरी जयगुनाथ गाढवे हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या निलब गावातील रहिवाशी आहेत. निलज […]
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी ‘येलो अॅलर्ट’
उष्म्याने अचानक कहर केल्यानंतर राज्यात आता वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसांसाठी म्हणजे 10 मार्चपर्यंत ‘येलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना वादळी वारे व गारपिटीसह पावसाचा तडाखा बसणार आहे. तसेच गुजरात व मध्य प्रदेशलाही अॅलर्ट जारी केला आहे. हवामान […]
राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर
एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका जोडप्यावर आयसीसशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत लिंक असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा परिसरात संशयिताच्या घराची झडती घेतली. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला 8 मार्च 2020 रोजी अटक केली आहे. सध्या संबंधित प्रकरणाचा तपास NIA ने घेतला. NIA मंगळवारी एका […]
डीवायएसपी राजश्री पाटील यांना सावित्रीज्योती पुरस्कार जाहीर
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील अवैध धंद्यांचा कर्दनकाळ म्हणून काम करत असलेल्या सिंघम पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्रीताई पाटील यांना सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा सावित्रीज्योती पुरस्कार 2022 नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण दहा मार्च रोजी कुरूल येथे होणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद मोहोळ तालुका यांच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांचे वितरण […]
संवाद कौशल्य व वक्तृत्व हि काळाची गरज- मैञेयी केसकर
स्वतःत मधील चांगला विचार समाजात न्यायचा असेल तर वक्तृत्व, कर्तृत्व असणे आवश्यक असुन या कर्तृत्वासाठी संवाद कौशल्य व वक्तृत्व स्वतःकडे असणे काळाची गरज असल्याचे मत मैञेयी केसकर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये महिला दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने मैञेयी केसरकर यांचे “व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. […]











