Uncategorized

पंढरपूरावर लादलेल्या ”अशा” कोट्यावधीच्या ”विकासाला” विरोध झाला पाहिजे !

          भूवैकुंठ गणल्या गेलेल्या,गोरगरीब भक्तांच्या लाडक्या विठुरायाच्या नगरीचा सर्वतोपरी विकास झाला पाहिजे यासाठी शासनकर्ते कुणीही असोत कधी हात आखडता घेतला गेला नाही.या शहराच्या विकासासाठी अक्षरशः अब्जावधी रुपयांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आणि त्या प्रमाणात निधीही उपलब्ध होत गेला.           या निधीतून शहराचा चेहरा मोहरा बदलला जावा […]