श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या ऊसबीलातून रक्कम कपात करुन विठ्ठल हॅास्पीटलची उभारणी झाली असल्याने विठ्ठल हॅास्पीटल हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्याची मागणी सभासदांमधून होऊ लागली आहे. याचे पडसाद म्हणून राष्ट्रवादीच्या वार्ताफलकावरही हि मागणी झाल्याने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल […]
Uncategorized
अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचे घरीच होणार लसीकरण
अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी […]
पंढरपूर ग्रामीण मध्ये आज पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली
गेल्या सुमारे १५ दिवसापासून पंढरपुर शहर व तालुक्यात करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या दैनंदिन चाचण्यांमध्ये शहर व तालुक्यातील नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटत गेल्याचे दिसून आले.मे महिन्याच्या मध्यास दररोज ४०० ते ५०० च्या संख्येने नवे कोरोना बाधित आढळून येत होते तर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्याही ३ हजारांच्या आसपास होती.मात्र मे महिन्याच्या शेवटच्या सप्तहात […]
आंबे येथे अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यातील आंबे ह्दद्दीतील भीमा नदीकाठावरून अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक टाटा एस कंपनीचे वाहन क्र. GA-02-T-9203 व मागील हौदयात16,000/- रु. किंमतीची 2 ब्रास वाळु असा एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी विक्रम हणमंत चौंडे रा.आंबे ता. पंढरपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात […]
पत्नी आणि मुलीनेच गुंडास सुपारी देऊन केला पोलीस हवालदाराचा खून
गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव कधी कुठे आणि कुणाच्या कुटूंबात कुठल्या करणाने होईल याची आता शाश्वती राहिली नाही.एकीकडे आपला जीव धोक्यात घालून पोलीस दलातील अनेक प्रामाणिक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असलेले दिसून येतात तर त्याच वेळी राज्यात काही पोलीस ठाण्यात थेट गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक देत त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो अशा घटना घडताना दिसून येतात.तर काही गुन्ह्यामध्ये […]
पंढरपुरातील गुरुकृपा डेअरीसह गणेश दूध विक्री केंद्रावर अन्न विभागाची कारवाई
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गुरुकृपा डेअरी तसेच इसबावी येथील गणेश दुध विक्री या आस्थापनांची तपासणी अन्न विभागाकडून करण्यात आली असता या दोन्ही आस्थापना चालकांकडून अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना न घेता विनापरवाना व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे मानवी जीवन व आरोग्य यांचे सरंक्षण व्हावे यासाठी अन्न […]
सोलापूर एसटी विभागाने मालवाहतुकीतून कमावले एक कोटी रूपये
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक टाळेबंदी असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी पत्रकाद्वारे दिली. हे उत्पन्न इतर जिल्ह्यांपेक्षा तीनपट अधिक असल्याने राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर विभागाचे कौतुक केले […]
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा पंढरपूरात शुभारंभ
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंढरपुरातील प्रत्येक प्रभागात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी जाणून घेणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या हितासाठी करीत असलेले कार्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय आणि या बाबत जनतेचे […]
सोलापूर जिल्ह्यातील खाद्य पदार्थ उत्पादक विक्रेते,रिपॅकर्स,रिलेबलर्स यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत डि-1 परतावा दाखल करावा
सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स यांना सुचित करण्यात येते की, 2020-21 या कालावधीतील डि-1 परतावा 31 मे 2021 पर्यंत भरण्याची मुदत होती. तथापि, सध्या Covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामध्ये लॉकडाऊन दरम्यान डि-1 परतावा जमा करण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता वार्षिक परतावा सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. […]
डिसेंबरपर्यंत राज्यात पेालिसांची सुमारे 5 हजार जागांची भरती
डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले. औरंगाबाद […]











