पंढरपूर ( प्रतिनिधी) अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना व गरजवंतांना मनसेकडून मदतीचा हात देण्यात आला. सत्ताधारी व विरोधक केवळ बांधावर जाऊन घोषणा करतात. अशावेळी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शेतकऱ्यांना घरात जाऊन मदत करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली. गेल्या काही दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी […]
ताज्याघडामोडी
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर बारामतीत केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा
बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या […]
ऑक्टोबरमध्ये 17 दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
देशभरात सण हंगाम उद्यापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर 2021 पासून नवरात्रीपासून सुरू होत आहे. यादरम्यान अनेक दिवस बँकांमध्ये कोणतेही सामान्य काम होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या वेबसाRटनुसार, उद्यापासून देशभरात एकूण 17 दिवसांच्या बँक सुट्ट्या असतील. मात्र, या 17 सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिल्या जातील. जर तुम्हाला तुमच्या बँक शाखेला भेट देऊन कोणतेही काम करायचे असेल […]
पेन्शन पुन्हा सुरू करन्यासह कामगारांच्या विविध समस्यांसाठी आ. समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांनकडे मागणी* *कक्ष अधिकाऱ्यानं कडून कारवाई चे आदेश..*
*पेन्शन पुन्हा सुरू करन्यासह कामगारांच्या विविध समस्यांसाठी आ. समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांनकडे मागणी* *कक्ष अधिकाऱ्यानं कडून कारवाई चे आदेश..* महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका मध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगार यांच्या प्रलंबित मागण्या बाबत पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे व सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन प्रश्नासंदर्भात मागणी केल्या […]
धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा !
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. […]
दोन हजारांची लाच भोवली : वाई पोलिस दलातील सहाय्यक फाैजदार लाचलुचपतच्या जाळ्यात
गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रमेश कोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रमेश कोळी यांची निवृत्ती आवघी काही महिन्यांवर आलेली असतानाच त्यांना एसीबी पथकाने ताब्यात घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्या […]
इसबावी येथे अवैध वाळू वाहतुकीवर शहर पोलिसांची कारवाई
पंढरपूर शहराचे उपनगर असलेल्या इसबावी येथील दूध पंढरीसमोर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. या प्रकरणी सुनिल सुभाष सातपुते, वय 21 वर्षे, रा. तावशी, ता. पंढरपूर सध्या रा. इसबावी, पंढरपूर, कुमार कोळी, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर,व एक अज्ञात इसम यांच्या विरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. […]
ग्रामसेवकाच्या आत्महत्येप्रकरणी उपसरपंचासह, सदस्यपुत्राविरोधात गुन्हा
श्रीगोंदा तालुक्यातील वडघुल, खांहगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी गवांदे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह एका महिला सदस्याच्या मुलाविरोधात श्रीगोंदा पोलिसात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपसरपंच रामदास बन्सी घोडके आणि आनंदा शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे […]
शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा : शरद पवार
शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठनेते व अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी लखीमपूर नृशंस हत्याकांडावर भाष्य करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, […]
देगलूर -बिलोली मतदार संघात पंढरपूर ची पुनरावृत्ती होईल
विधानसभा निवडणुकीत युती केली नसती तर भाजपचे १४४ आमदार निवडून आले असते युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे २० आमदार पडले आम्ही धोका दिला असता तर तुमच्या केवळ ५ जागा आल्या असत्या असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. देगलूर -बिलोली मतदार संघात पंढरपूर ची पुनरावृत्ती होईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला […]











