

Related Articles
‘शरद पवार खरे ओबीसी नेते, पण त्यांना मराठ्यांची अडचण’, बच्चू कडूंचा मोठा आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अशात प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यांनी ठरवलं असतं तर मराठा समाजालाही त्यावेळी आरक्षण मिळालं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू […]
प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दोन सख्ख्या भावांना अटक
प्रेयसी बाबत वडिलांनी अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला.मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोन भावांना अटक केली आहे. हा प्रकार दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री नऊच्या सुमारास घडला आहे. अशोक रामदास जाधव (वय-45 रा. दिघी) असे खून झालेल्या […]
रविवारच्या सुट्टीदिवशी बेत आखला, पाच मित्र जमले अन् नदीवर गेले, तोल गेल्यानं होत्याचं नव्हतं..
राज्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर पावसाळी पर्यटनाच्या निमित्तानं अनेक जण घराबाहेर पडत आहेत. धबधबा, तलाव, धरणे आणि नदी परिसरात गेल्यानंतर पर्यटकांकडून किंवा नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळं राज्यात दोन दिवसात विविध ठिकाणी अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात कन्हान नदीत मासेमारी करताना दोन जणांचा बुडून […]




