महाराष्ट्र शासनाने राज्यात नुकतीच २०२० अखेरची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय हा केवळ शहराच्या विस्तारित भागात सर्वसामान्य नागिरकांनी आपले स्वमालकीचे घराचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने घेतला असून मात्र याच वेळी मुख्य शहरी भागात होणाऱ्या बेकायदा बांधकामाबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरुवात […]