

Related Articles
दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार […]
रविंद्र धंगेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप
कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे.भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले […]
आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर व परिसरातील गावांमध्ये फक्त तीन दिवसीय संचारबंदी करणेची मागणी… आ.परिचारक व आ.आवताडे यांनी एकत्रितरित्या लेखी पत्राव्दारे केली मागणी
आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर व परिसरातील गावांमध्ये फक्त तीन दिवसीय संचारबंदी करणेची मागणी… आ.परिचारक व आ.आवताडे यांनी एकत्रितरित्या लेखी पत्राव्दारे केली मागणी आषाढी यात्रे दरम्यान पंढरपूर शहर व परिसरात शासनामार्फत करणेत आलेली नऊ दिवसांची संचारबंदी कमी करून तीन दिवसांची म्हणजेच दि.19 जुलै ते 21 जुलै 2021 दरम्यान जाहीर करावी यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवारसाहेब […]




