सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती वै. राजूबापू पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. माजी उपसरपंच आणि श्री. दत्त दूध संकलन केंद्राचे चेअरमन सिध्देश्वर पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात लोकनेते राजूबापू पाटील यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. या कार्यक्रमासाठी सरपंच संजय देवळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, पांडुरंग पवार, विकास पवार, प्रशांत जमदाडे, माजी सरपंच दिलीप पवार, विष्णू गवळी, माजी उपसरपंच सुरेश पवार, समाजभूषण बंडू पवार, पत्रकार अण्णासाहेब पवार, सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक अर्जुन पवार, प्रशांत पवार, बाळासाहेब साळुंखे, पैलवान सत्यवान जाधव, सिध्देश्वर गोविंद पवार, राजू जमदाडे, मारुती पवार, मारुती बनसोडे, मुख्याध्यापक श्री. बिराजदार, सहशिक्षक श्री. भाकरे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Related Articles
चोरांकडून घरात घुसून चोरी, १२ तासांनी सोनं अन् पैसे ठेवले परत; कारण ऐकून अवाक् व्हाल
बीड शहरातील धांडे नगर भागातील लता हरिहर काळे (वय ६५) हे त्यांच्या पतीसह आपल्या निवासस्थानी राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या चोरीत आठ तोळे सोनं आणि १६ हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, ही चोरी […]
रुग्णाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांनी केला थेट डॉक्टरांवर आरोप
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय. यावेळी नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे. डॉक्टरांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ओतूर येथील श्री समर्थ रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. […]
रासायनिक खताची टंचाई दूर करावी अन्यथा…बळीराजा करणार बोंबाबोंब आंदोलन-जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर…!
रासायनिक खताची टंचाई दूर करावी अन्यथा…बळीराजा करणार बोंबाबोंब आंदोलन-जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर…! ….सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये रासायनिक खताचा तुटवडा जाणवत आहे शेतीला कोरून कोरोनाच्या महामारी मध्ये बळीराजा ने स्वतःचा जीव धोक्यात घालून या देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित करून सर्वांच्या पुढे काम करून सुद्धा बळीराजा मेटाकुटीला आला आहे. खत दुकानदार व विक्रेते आत शेतकऱ्यांना रासायनिक खताचा तुटवडा भासवून […]