10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
Related Articles
बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्…; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये खंडणी मागायला आलेल्या तिघांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मसाज पार्लरमध्ये येत एक लाख रुपये द्या, अन्यथा पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भितीने बदनामीपासून वाचण्यासाठी गॅलरीत लपायला गेलेल्या एका महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी […]
नगर रचना अभियंत्याच्या ‘वसूलदारास’ २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
नगर पालिका क्षेत्रातील विकास कामे,बांधकाम परवाने,आणि विकसन व अतिक्रमण या बाबत सुनियोजीत आणि राज्य शासनायाची ने निर्धारित केलेल्या नियमावली व निकषानुसार कार्यवाही करण्यात नगर पालिकेतील राजकीय सत्ता आणि दबाव यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत हि जबाबदारी नगर रचनाच्या सहा. नगररचनाकार यांच्यावर टाकण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.यासाठी शासनाच्या नगर रचना विभागातील अभियंते,नगररचनाकार,साह्याय्यक नगर रचनाकार आदींची नगर पालिकांमध्ये प्रतिनियुक्ती […]
ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं, मतदान-निकालांच्या तारखा जाहीर, आचार संहिता लागू
राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या ऑक्टोबर महित्यात 18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होतील. यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असून या निवडणुकांबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्यातल्या एकूण 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. संबंधित गावांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू […]