संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सबळ करणाअभावी रस्त्यावर फिरणाऱ्यांबद्दल नागरिकातूनही संताप व्यक्त
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरात संचार बंदीची कडक अमलबजावणी करण्यात येत असून सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल पंढरपूर शहर पोलिसांनी ११ जणांविरोधात भारतीय दंड संहिता १८६० – १८८ ; आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ – 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.