पंढरपूर : आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीला लेकूरवाळी विठ्ठू माऊली एकटीच असणार आहे. लाखो वैष्णवांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी आहे
Related Articles
सरकोली परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलीस ठाण्याची १६ महिन्यात ४० वेळा कारवाई
महसूल प्रशासन मात्र अलिप्त ? पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या काठावरुन होणारा अवैध वाळू ुउपसा हा सातत्याने चर्चेचा विषय ठरला असून येथून होणार्या अवैध वाळू उपशाबाबत राजकीय पातळीवरही आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले आहेत.गेल्या 16 महिन्याच्या कालावधीत पंढरपूर तालुका पोलीसांनी जवळपास 40 वेळा सरकोली व आसपासच्या परिसरातून होणार्या अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याचे दिसून […]
धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस तोंड देताना महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी असे आवाहन केले होते.या आवाहनानंतर धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तातडीने पावले उचलीत राज्यातील पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आणि केवळ १२ दिवसात याचे काम पूर्ण झाले.या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनच्या शुद्धतेवर […]
मराठी कवितेबद्दल थोडेसे
मराठी कवितेबद्दल थोडेसे सगळीकडे कित्येक गोष्टींची टंचाईची परिस्थिती असताना, कवींच्या संख्येत होणारी वाढ ही एक सुखद घटना आहे असे म्हणावे लागेल. अर्थात रसिकांच्या दृष्टीने ही गोष्ट कितपत सत्य आहे हे पहावे लागेल? संख्येत होणारी वाढ ही गुणात्मक असावी असे रसिकांना (खरे म्हणजे जाणकारांना) वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे केवळ संख्येने होणारी वाढ […]