करोना संकटामुळे गेल्या मार्च महिन्यांपासून बंद असणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वांना एकाच वेळी रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी चर्चा यावेळी झाली.
Related Articles
डिसेंबरपर्यंत राज्यात पेालिसांची सुमारे 5 हजार जागांची भरती
डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले. औरंगाबाद […]
जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत
जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याची मागणी सकल जैन समाज व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने अनुप शहा यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे केली होती केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संविधानाच्या अनुच्छेद २९ अन्वये जैन समाजाचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र […]
पंढरपूर सिंहगड मध्ये एनईपी २०२० चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिल्ली येथे एनईपी २०२० निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि नवीन येणाऱ्या युगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना इकोसिस्टीम शिक्षण घेत असतानाच उपलब्ध करून देणे हे एन ए पी २०२०२ चे लक्ष […]