ताज्याघडामोडी

नो एन्ट्री डास पॅकेट आता सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध

अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी पूर्व भारतातील मेघालय राज्यातील वनस्पतीपासून तयार केलेले नो एन्ट्री डास पॅकेज सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे.

30 रुपयांचे हे पॅकेट घरात कुठेही लावता येते. या पॅकेटमधील वनस्पतींच्या वासाने सर्व डास पळून जातात. मेघालय राज्यातील वनस्पतींपासून हे पॅकेट तयार केले आहे. या पॅकेतचा अमरावती, नागपूर, अकोला व नांदेडवासीयांमध्ये चांगला प्रभाव जाणवला आहे. एक पॅकेट 20 दिवस सक्रीग राहते. यापासून कोणतेही नुकसान होत नाही. व्यापारी, सेवानिवृत्त आणि महिला या पॅकेटची एजन्सी घेऊन व्यवसाय करू शकतात. अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.

अधिक माहितीसाठी अरबाज सौदागर आणि शाम रामदास पटेल 7507861784 यांच्याशी आंपार्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (advt.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *