

Related Articles
यंदा कार्तिकी वारी भरणार
अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी चालत कार्तिकी वारीला जाण्याची परवानगी मिळाली आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान या वारीला मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानंसह आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक […]
कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “करियर कट्टा” ची स्थापना
कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते आणि त्यातून च भविष्यामद्धे कर्मयोगीतून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील असे प्रतिपादान श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी केले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक […]
धाराशिव साखर कारखाना युनिट१ उस्मानाबादच्या २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजन
धाराशिव साखर साखर कारखाना लि. युनिट१ चोराखळी, उस्मानाबादच्या कारखान्याच्या ८व्या गळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ऊस कारखान्यास आल्यास गव्हाणीपासून ते साखर निर्मिती पर्यंत सगळी प्रकिया शेतकऱ्यांच्या मुलांना दाखवली. जो शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपला ऊस जपून कारखाना जगवतो, त्या शेतकऱ्यांच्या […]




