ताज्याघडामोडी

वीजबिल वसुली तर थांबवा वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी

वीजबिल वसुली तर थांबवा

वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी

थकित वीजबील वसुली करत महावितरणने वीज कनेक्शन तोडत आहेत व सरसकट वीज कपात करत आहेत यामुळे घरगुती तसेच शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. फळबागांसारख्या पिकांना दररोज पाण्याची गरज आहे. तसेच उभी पिके जळायला लागलेली आहेत याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत या पिकांचे पंचनामे करून मोबदला देण्यात यावा अशी मागणी रासपचे पंकज देवकते यांनी यावेळी केली.
आज दिनांक १९/मार्च/२०२१ रोजी राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब,प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात लेखी निवेदन देण्यात आली.
यावेळी ॲड.शरदचंद्र पांढरे साहेब,सांगली जिल्हा प्रभारी लक्ष्मण सरगर,उमाजी चव्हाण,महाळाप्पा खांडेकर सर,अनिल हेगडकर,उत्तम बाबा चव्हाण,जनहित संघटनेचे श्रीकांत नलवडे,विक्रम तरंगे,विनायक मेटकरी,पैगंबर शेख,सत्यजित गलांडे,कैलास गाढवे,आण्णा शेंडगे आदि उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

21 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago