पेमेंट करण्यासाठी तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत आहात का? जर तुम्ही गूगल पे, फोन पे, पेटीएम, भीम किंवा इतर ऑनलाइन बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्याकडे UPI आयडी असणे आवश्यक असतं.
डिजिटल पेमेंट अॅप्सद्वारे पैशांची देवाण-घेवाण करायची असेल तर UPIआयडी आवश्यक असतो. पण युपीआयचा वापर करणाऱ्यांपैकी काही UPI वापरकर्त्यांचा व्यवहार सेवा बंद होऊ शकते. नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने नुकतीच UPI द्वारे एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार UPIसक्रिय असणे आवश्यक आहे. जर गेल्या एक वर्षात कोणताही व्यवहार झाला नसेल तर तुमचा UPI आयडी डिअॅक्टिव्ह केला जाईल. तुम्हाला तुमचा UPIआयडी अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करायचा नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे अकाऊंट ३१ डिसेंबरपूर्वी अॅक्टिव्ह करावे लागेल.
UPI आयडी अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला एखाद्याशी व्यवहार करावा लागेल म्हणजेच पेमेंट किंवा पैशांची देवाण- घेवाण करावी लागेल. तुम्ही तुमच्या UPI आयडीद्वारे बिल पेमेंट, फोन रिचार्ज, भाडे भरणे इत्यादी इतर कोणतेही पेमेंट करू शकता. पण तुम्हाला हे काम ३१ डिसेंबरपूर्वी करावे लागेल. तुम्ही असे न केल्यास, तुमचा UPIआयडी NPCI नियमांनुसार डिअॅक्टिव्ह केला जाईल.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…