ओरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे याआधी महाविकास आघाडीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. आता केंद्राने यास मंजुरी दिल्याने नामांतराचा प्रश्न निकाली निघाला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…