ताज्याघडामोडी

खास डिझाईन केलेल्या बेल्टमध्ये सापडली तब्बल 12 किलो सोन्याची बिस्कीटे, कस्टम विभागाची मोठी कारवाई

आजकाल काही लोक सहज पैसे मिळवण्यासाठी सोन्याच्या तस्करीसारखे, अवैध काम करत आहेत. मात्र, काही वेळा हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती सहज लागतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने कारवाई करुन, तब्बल 12 किलो सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहे. खास तयार केलेल्या पट्ट्यातून १२ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या सुदानी नागरिकाला अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर एका सुदानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या खास डिझाईन केलेल्या पट्ट्यातून 12 किलो सोने जप्त करण्यात आले असून; ते मुंबईत तस्करी करत होते. कस्टम अधिकाऱ्यांनी सोने जप्त करून पुढील कारवाई सुरू केली असता, आरोपीच्या काही साथीदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ५ कोटी ३८ लाख इतकी आहे.

आरोपीला पळवण्याच्या प्रयत्नात त्याच्या साथीदारांनी, विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परंतु, नंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोने तस्करांसह सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 6 जणांना तस्करीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती, अधिकाऱ्यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

13 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago