अनेक साखर कारखान्यांनी दिली 7० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी
राज्यातील सात साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे नुसार बिले दिले नाही, म्हणून राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नाेटीस बजावल्या आहेत.
7० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते.
नाेटीस बजावलेले साखर कारखाने खालीलप्रमाणे – या सात कारखान्यांमध्ये सर्व संचालक हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी निगडित नेते आहेत. त्यामुळे, राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यावर नोटीस दिल्या आहेत.
नाेटीस बजावलेले साखर कारखाने खालीलप्रमाणे –
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…