भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या रेल्वे पुलावरून एका १६ वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने या मुलीचे प्राण वाचविण्यात यश आले असून या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या मुलीने रेल्वे पुलावरून खाडीत उडी घेतली. त्यानंतर तेथे असलेल्या मच्छिमारांनी मोठ्या जिगरीने खाडीत बुडणाऱ्या मुलीपर्यंत पोहचून तिचे प्राण वाचविले. एका छोट्या बोटीच्या मदतीने या मुलीला किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून रेल्वे पुलावरून का उडी याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…