देशात ऑनलाईन तसेच एटीएमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत, असा नियम लागू केला आहे.
एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक करण्यात आला आहे. 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू असेल. ग्राहकांना बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकून ग्राहक डेबिट कार्डने 10 हजारांवरील रक्कम काढू शकतात. या नव्या नियमांबाबत बँकेने ट्विट करून माहिती दिली आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…