जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हिंदुस्थानातील कोरोना मृत्यूच्या धक्कादायक आकडेवारीचा खुलासा केला आहे. हिंदुस्थानात कोरोनामुळे तब्बल 47 लाख नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे.
कोरोना बळींचे हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, असा दावा ‘डब्ल्यूएचओ’ने केला आहे. या आकडेवारीमुळे मोदी सरकार जगापुढे तोंडघशी पडले आहे.
मोदी सरकारने कोरोनामुळे 4 लाख 80 हजार हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. याचदरम्यान ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालाने कोरोना मृत्यूचे धक्कादायक सत्य उजेडात आले आहे. हिंदुस्थानातील कोरोना बळींचे प्रमाण हे जगातील एकूण कोरोना मृत्यूच्या तुलनेत एकतृतीयांश इतके आहे. जगभरात जवळपास दीड कोटी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…