मागील तीस वर्षांत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची नोंद अति थंड आठवडा म्हणून झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी दिली.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होत आहे. या वातावरणीय बदलामुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वातावरणीय बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानात जे बदल सध्या होत आहेत त्याला प्रदूषण हे मुख्य कारण असल्याचेही साबळे म्हणाले.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…