राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि थिएटर सुरू करण्यात आले आहे. पण, अद्यापही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आले आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…