अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी पूर्व भारतातील मेघालय राज्यातील वनस्पतीपासून तयार केलेले नो एन्ट्री डास पॅकेज सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे.
30 रुपयांचे हे पॅकेट घरात कुठेही लावता येते. या पॅकेटमधील वनस्पतींच्या वासाने सर्व डास पळून जातात. मेघालय राज्यातील वनस्पतींपासून हे पॅकेट तयार केले आहे. या पॅकेतचा अमरावती, नागपूर, अकोला व नांदेडवासीयांमध्ये चांगला प्रभाव जाणवला आहे. एक पॅकेट 20 दिवस सक्रीग राहते. यापासून कोणतेही नुकसान होत नाही. व्यापारी, सेवानिवृत्त आणि महिला या पॅकेटची एजन्सी घेऊन व्यवसाय करू शकतात. अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
अधिक माहितीसाठी अरबाज सौदागर आणि शाम रामदास पटेल 7507861784 यांच्याशी आंपार्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (advt.)
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…