प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या शायरीमुळे कमी आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे.एका खाजगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आहेत की, तालिबान तितकेच दहशतवादी आहेत, जितके रामायण लिहिणारे वाल्मिकी. राणा यांना विचारण्यात आले होते की तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही? यावर ते म्हणाले, वाल्मिकी यांनी रामायण लिहिली तर ते देव झाले. त्यापूर्वी ते दरोडेखोर होते. माणसाचे चारित्र्य बदलत असते.
दरम्यान, अलीकडेच मुनाव्वर राणा यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाल्यास ते यूपी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, ‘जर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर मी समजेल की हे राज्य मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य नाही.’
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…