लातूर शहराजवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गीतांजली बनसोडे (17 वर्ष) आणि धनश्री क्षीरसागर (20 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या दोन्ही मावस बहिणींचं नाव आहे.या बहिणी हरवल्याची तक्रार दोघींच्याही आई-वडिलांनी नुकतीच पोलिसांत दिली होती. त्या नंतर पोलिसांनी या दोघींना पुण्यातून गावी आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केलं होतं. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यानंतर आज या दोघी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…