वीजबिल वसुली तर थांबवा
वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी
थकित वीजबील वसुली करत महावितरणने वीज कनेक्शन तोडत आहेत व सरसकट वीज कपात करत आहेत यामुळे घरगुती तसेच शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. फळबागांसारख्या पिकांना दररोज पाण्याची गरज आहे. तसेच उभी पिके जळायला लागलेली आहेत याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत या पिकांचे पंचनामे करून मोबदला देण्यात यावा अशी मागणी रासपचे पंकज देवकते यांनी यावेळी केली.
आज दिनांक १९/मार्च/२०२१ रोजी राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब,प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात लेखी निवेदन देण्यात आली.
यावेळी ॲड.शरदचंद्र पांढरे साहेब,सांगली जिल्हा प्रभारी लक्ष्मण सरगर,उमाजी चव्हाण,महाळाप्पा खांडेकर सर,अनिल हेगडकर,उत्तम बाबा चव्हाण,जनहित संघटनेचे श्रीकांत नलवडे,विक्रम तरंगे,विनायक मेटकरी,पैगंबर शेख,सत्यजित गलांडे,कैलास गाढवे,आण्णा शेंडगे आदि उपस्थित होते.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…