मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने 39 गावासाठी राबवण्यात आलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे 31 मे 2020 अखेरीस हस्तांतरण करण्यात आले असून ही योजना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आली परंतु योजना वर्ग झाल्यापासून आजतागायत या भागातील लोकांना पाणी मिळणे बंद झाली त्यामुळे येथील नागरिकांनासह ग्रामपंचायतीला येथील पाणीपट्टीचा भुर्दंड भरावा लागणार आहे. गतवर्षी समाधान समाधानकारक पावसामुळे उजनी धरण पूर्णपणे भरले आहे त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही मात्र प्रशासनाकडून मात्र योजना बंद ठेवून सोयीस्कररित्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे पुढील महिन्यात सुरू होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ही योजना तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने ही योजना सुरू करण्याच्या बाबतीत लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या काय झालं निवेदनात नमूद केली आहे
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…