मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय. दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कोरोना लसीसंदर्भात अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
कोरोना लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. तसंच वास्तविक तथ्यांवर आधारीत आणि विश्वसनीय सूचनांचा प्रसार करण्याचा सल्लाही केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…