राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४७ पैकी ९४ ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. दुपारी २ वाजेपर्यंतच्या निकालानुसार, त्यामध्ये मविआ ५५ तर भाजप आणि शिवसेनेचे ३० ठिकाणी वर्चस्व दिसून येत आहे. यामध्ये भाजप २५ तर शिवसेना ७ ठिकाणी बाजी मारत आहे. राष्ट्रवादीने २७ ठिकाणी तर काँग्रेसने २२ ठिकाणी विजय मिळवला आहे. ठाकरे गटाचा ६ तर इतर गटांचे ९ ठिकाणी विजय झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. 147 बाजार समित्यांसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी ही आज होतेय. अनेक बाजार समित्यांचे निकालही आता समोर आले आहेत.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…