सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीन वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल, अशी महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.एका एकरमागे ७५ हजार रूपये देणार असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पानीफाऊंडेशन तर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देणार आहे. जितके अॅग्रीकल्चर फीडर आहेत. हे सगळे सोलरवर चालवण्यात येणार आहेत. हे फीडर सोलरवर आणण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार आहे.
सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसेल तर ती शेती ३० वर्षे भाड्याने घ्यायसा राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला ७५ हजार रूपये भाडं देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ देखील करण्यात येणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…