पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कल्याणी सीमा चौकी परिसरात एका तलावातून सुमारे 2.57 कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे बीएसएफने जप्त केली आहेत. विशिष्ट माहितीच्या आधारे सोन्याचा शोध घेण्यासाठी बीएसएफच्या पथकाने सोमवारी एका तलावात शोध मोहीम हाती घेतली, त्यावेळी त्यांच्या हाती हे घबाड हाती लागले.
तळ्यात 40 सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 2.57 कोटी रुपये आहे, काही महिन्यांपूर्वी पाठलाग केल्यावर एका तस्कराने तलावात उडी मारून सोने लपवले होते, असे बीएसएफत्या निवेदनात म्हटले आहे.
त्यावेळी आम्ही त्याला पकडले असता, त्याच्या ताब्यातून काहीही सापडले नाही. म्हणून आम्ही त्याला सोडून दिले. त्याने तलावात सोने लपवले होते आणि ते परत मिळवण्याची संधी शोधत होता,’ असे या निवेदनात म्हटले आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…