देशात थंडीचा लाट आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान शून्याच्याखाली गेले आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
संपूर्ण उत्तर भारतात ढगाळ वातावरण असणार आहे आणि पुढील आठवड्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावरही पावसाचे सावट आहे. तसेच लोकांना गोठवणाऱ्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. हवामान खात्याचे म्हणणे आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे उंच डोंगराळ भागातून मैदानी भागाकडे वाहणारे बर्फाचे वारे थांबले आहेत, त्यामुळे या भागात हवामानाच्या तापमानातही किंचित वाढ झाली आहे.
हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात थंडीचा कालावधी कमी आहे. पण तरी देखील मुंबई, कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि अहमनगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणारे आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…