राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि थिएटर सुरू करण्यात आले आहे. पण, अद्यापही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आले आहे.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…