यावर अधिक माहिती अशी कि, वाहतूक कोंडी झाल्यामुळे अंबादास दानवे वाहतूक नियोजन लावत असताना अचानक एक रिक्षावाला रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जातो आणि दानवे त्या रिक्षाचालकाला पडून त्याच्या श्रीमुखात तीन वेळा लागवतात.
दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यांनतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि वाहतूक कोंडी मुळे आम्ही इथे थांबलो होतो. वाहतूक पोलीस देखील होते. त्यांनी आणि शिवसैनिकांनी मिळून हि वाहतूक कोंडी निस्तरली. मात्र रिक्षा चालकाचा उल्लेख त्यांनी केला नाही.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…