कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही
युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव यांचा निर्धार
शिवसेना व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद आणखीनच वाढत असल्याने याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ही उमटत आहेत. यातच आता आगामी काळात अभिनेत्री कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही असा इशारा युवा सेना पंढरपूर शहर प्रमुख महावीर अभंगराव यांनी दिलेला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या चित्रपट सृष्टीकडेच पहावे. विनाकारण मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे साहेब व शिवसेना यांच्या विषयी कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नयेत ते शिवसैनिक कदापीही सहन करणार नाही.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. उध्दवजी ठाकरे साहेब हे आमचे दैवत आहेत. अशा आमच्या दैवताविषयी अभिनेत्री कंगना राणावत हिने एकेरी भाषा वापरून माझ्यासह तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखविलेल्या आहेत. यामुळे जोपर्यंत कंगना राणावत मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे साहेबांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत कंगनाचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही असा इशारा युवा सेना पंढरपूर शहर प्रमुख महावीर अभंगराव यांनी दिलेला आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…