देशासह राज्यावर आलेलं कोरोनाच संकट पाहता गेली २ वर्ष ही लॉकडाऊन मध्येच गेली आहेत. लॉकडाऊनमध्ये देशभरातील शाळा देखील ऑनलाईनच झाल्या होत्या. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या.
सगळी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना राज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी शाळादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा, परीक्षा या ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडूनही अनेक मागण्या करण्यात येत होत्या. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहतील. विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…