ताज्याघडामोडी

नॉन इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी! आता विना इंटरनेटनेदेखील करता येणार पेमेंट

नवी दिल्ली : नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI)ने मॉनिटरी पॉलिसीमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरबीआयने ग्राहाकांसाठी विशेष सेवेची घोषणा केली आहे. ज्या माध्यमातून इंटरनेटचा वापर न करणारे ग्राहक देखील आता पेमेंट करू शकतील. आरबीआयचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी MPC ची बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली.

देशभरात लागू होणार पेमेंट सुविधा

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीदरम्यान, माहिती दिली की, ऑफलाईन पेमेंटची व्यवस्था पूर्ण देशभरात लागू करण्यात येईल. या निर्णयाचा इंटरनेट न वापरणाऱ्या दुर्गम भागातील, ग्रामिण तसेच निमशहरी भागातील ग्राहकांना फायदा होणार आहे. 

आरबीआयने 6 ऑगस्ट 2020 ला या सुविधेची घोषणा केली होती. तोपर्यंत या सुविधेची चाचणी सुरू होती. सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत तीन प्रोजेक्ट यशस्वी झाले आहेत. यानंतर सरकारने पूर्ण देशात ही सुविधा लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

IMPS ची मर्यादा वाढवली
आरबीआयने आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये IMPS ट्रान्सेक्शनची मर्यादा वाढवली आहे. RBI ने IMPSच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे ट्रान्सेक्शनची सुविधा दिली आहे. याआधी ही लिमिट 2 लाख रुपयांपर्यंत होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago