पंढरपूर : मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरी मध्ये असलेले एसइबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक एक मराठा तरुण बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मराठा समाजावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध समाज बांधवांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने मराठा बांधवांच्या काही मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा 4 जुलै रोजी सोलापूर येथे कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वीच शासनाने या मागण्या मान्य कराव्यात याबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयास देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…