जावळी तालुक्यातील सरताळे गावातील ग्रामसेवकांचा भोंगळ कारभारामुळे लोकांना दूषित पाणी पिल्याने बाधा झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टी. सी. एलची भरलेली संपूर्ण पिशवी टाकल्याचा प्रकार केला आहे.
या दूषित पाण्यामुळे अनेकांना त्रास होवू लागला आहे. उपचार घेत असलेल्या काहींची प्रकृती गंभीर तर काही किरकोळ उपचार घेऊन सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा, पाचवड येथे उपचारासाठी नागरिक दाखल झालेले आहेत. सरताळे गावातील पाणी योजनेच्या विहीरीत शिपायाने दारूच्या नशेत टी. सी. एलची पिशवी संपूर्ण टाकली. परंतु या भोंगळ कारभाराला ग्रामसेवकही जबाबदार असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केला आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…