जळगाव शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या विवाहितेने मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर परिसरात असलेल्या शंकर आप्पा नगरातील ३० वर्षीय विवाहिता अश्विनी पाटील यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांचे पती महेंद्र भगवान पाटील हे कुर्ला पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
लग्नानंतर माहेरून मुंबई येथे घर घेण्यासाठी १० लाख रुपये आणावे म्हणून पती महेंद्र भगवान पाटील यांच्यासह सरलाबाई पाटील, दीपक पाटील, उज्ज्वला दीपक पाटील व मनीषा संजय बोरसे यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…