पंढरपूर : मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरी मध्ये असलेले एसइबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक एक मराठा तरुण बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मराठा समाजावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध समाज बांधवांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने मराठा बांधवांच्या काही मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा 4 जुलै रोजी सोलापूर येथे कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वीच शासनाने या मागण्या मान्य कराव्यात याबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयास देण्यात आले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…