हरियाणातील सोनीपत शहरात पती-पत्नीच्या नात्याच्या ठिकऱ्या उडाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर धारदार शस्त्राने…
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नसून आज महामंडळाने अखेर 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. नागपूरमध्ये पोलिसांनी आंदोलन चिरडल्यानंतर तुपकरांनी…
एका शेतकऱ्याने हरणाच्या व रानडुकराच्या त्रासापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतात लावलेल्या विद्यूत तारेच्या करंटला चिटकून दोन सख्खे भावांचा मृत्यू झाला.हुसेन…
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मंदिरामध्ये पुजारी आणि साध्वीची हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर अवजड वस्तूने…
केंद्र सरकार काही शेतकऱ्यांच्या दबावाला बळी पडले आहे. सरकारने त्यांच्यासमोर सरकारने गुढघे टेकवल्याचे दिसून येते. मात्र कायदे मागे घेणे हा…
भारतीय लोकशाहीने या देशातील जनतेला दिलेले सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मतदानाचा अधिकार.मात्र मतदानापूर्वीच्या काही दिवस आधी मतदारांना खुश करण्यासाठी पैसे…
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे…
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर…