'पोलीस आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी' या मागणीसाठी मयत शेतकऱ्यांच्या मुलींनी पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची…
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. दुपारी 1…
वाळू व्यवसायिक टिपर मालकाकडून वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी मंथली हप्ता देण्याची मागणी औरंगाबाद शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेला…
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अकोल्याचे पालकमंत्री…
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोंबलाद येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय- 50) आणि विद्या संजय हेळवार (वय- 25) या दोघी मायलेकीचा…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींचे 27 टक्के आरक्षण कायम ठेवण्यासंदर्भातील अंतरिम अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात…
मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून…
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मोठा चाहतावर्ग ठाण्यात आहे. आनंद दिघे…
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन काळात वांद्रे परिसरात हजारो परराज्यातील मजुरांचा मोठा जनसागर रेल्वे स्टेशन परिसरात धडकला होता. त्यांना आपापल्या राज्यात…
दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अभ्यासाच्या तणावातून नाही, तर मोबाईल फुटल्याच्या कारणावरुन तिने हे…